
200 ते 250 लोकसंख्येचा हा आदिवासी पाडा आहे
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गेल्या एक महिन्यापूर्वी येथील डिपी झाली होती खराब
महिन्याभरापासून रहिवासी होते अंधारात
आज मागणी पूर्ण झाल्याने महावितरण कडून नवीन डीपी आली देण्यात
मात्र मुख्य रस्त्यापासून जायला रस्ता नसल्याने व अपुरे कर्मचारी असल्याने गावकऱ्यांनाच पाच किमी ची पायपीट करत डीपी घेऊन जावे लागले
या भागात जर एखादी व्यक्ती आजारी पडली तर तिलाही अशाच प्रकारे डोली करून आणावे लागते दवाखान्यात
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव नंतरही या भागातील नागरिकांना अजूनही भेटला नाही रस्ता