नाशिक : प्रतिनिधी महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून जिओ टॅगिंग ही प्रणाली राबविण्यात येत होती. त्यामुळे ठराविक ठेकेदारांनाच काम मिळत असत. काही जणांना कामे मिळत नसल्याच्या तक्रारीही महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. दरुम्यान, मनपा आयुक्त मनीषा खत्रींनी पालिकेची मोठमोठी कामे घेणाऱ्या ठेकेदारांना चांगलाच दणका दिला आहे. त्यांनी जिओ टॉगंग प्रणाली रह करत थेट निविदा प्रक्रिया राबवूनच कामे देण्यात येणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान महापालिकेत बड्या करून कामे घेत असल्याचे चित्र होते. परंतु नुकताच मनपाचा पदभार घेतलेल्या मनपा आयुक्तांनी जिओ टॅगिंग प्रणालीला ब्रेक लावला आहे. ठराविक ठेकेदारांनाच काम देण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप वारंवार केला जात होता. दरम्यान यापुढे पारदर्शकपणे बांधकाम विभागाकडून कामे देण्याकरिता आयुक्त खत्री यांनी पाऊले उचलली आहेत. खत्री यांनी महापालिकेची सूत्रे हातात घेतल्यापासून कडक पावले उवलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून लागले आहेत. महापालिकेतर्फे वर्षभर सातत्याने विविध कामे सुरू असतात. त्यांची टेंडरही काढली वातात. टेंडर भरण्यापूर्वी ज्या ठिकाणी काम सुरू व्हायचे आहे, त्या ठिकाणच्या फोटोसह टेंडरवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याची सही घेतली जाते. ज्या दिवशी टेंडर खुले होणार, त्या दिवशी मात्र ज्या टेंडरवर अधिकाऱ्याची सही आहे, तेप टेंडर ओपन केले जाते. त्यामुळे यात काम एकाच किंवा ठराविक व्यक्तीलाच देण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे या प्रकाराला आळा बसणार आहे. दरवर्षी महापालिका कोट्यवधी रुपयांचे टेंडर काइते, त्यासाठी बोली प्रक्रियाही होते. विविध कंपन्यांचे आयुक्तांनी घेतला आहे. पत्रही मनपाला प्राप्त होतात, परंतु त्यातून महापालिकेच्या अटी, शर्ती जी कंपनी किंवा एजन्सी पूर्ण करेल, त्याच कंपन्यांना काम देण्यात येते. काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी ऑनलाइन टॅगिंग करण्यात येते. मग काम पूर्ण झाले की नाही, याबाबतची शहानिशा महापालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येते. परंतु तांत्रिक अडचणींमुळे ही प्रणाली रद करण्यात येऊन आता निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्याचा निर्णय
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.